tag:blogger.com,1999:blog-82741362578347408582024-03-19T00:53:35.109-07:00विटा सिटी इन डेंजर झोनvijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.comBlogger35125tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-44633698706094433632016-11-10T23:35:00.001-08:002016-11-10T23:35:13.185-08:00WHITE PAPER OF TEMBHU: टेंभूचे पाणी अखेर विट्यात<a href="http://tembhuchishwetpatrika.blogspot.com/2016/11/blog-post.html?spref=bl">WHITE PAPER OF TEMBHU: टेंभूचे पाणी अखेर विट्यात</a>: ३/११/२०१६ सांगली टेंभूचे पाणी अखेर विट्यात दाखल विटा : विजय लाळे अखेर टेंभू योजनेचे पाणी गुरुवारी विट्यात पोहोचले.दुपारी सव्व...vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-562537930444462722016-08-29T06:15:00.001-07:002016-08-29T06:15:32.563-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस<a href="http://barmahi.blogspot.com/2016/08/blog-post.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस</a>: डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस डॉ . राजेंद्र सिंह राणा हा माणूस आंतर राष्ट्रीय जल तज्ञ , पाणी वाला बाबा किंवा नदी पुन...vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-45617590901627847112014-12-09T01:49:00.001-08:002014-12-09T01:49:34.545-08:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी बारमाही करण्याच्या प्रयत्नांचा घेतलेला ...<a href="http://barmahi.blogspot.com/2014/12/blog-post_9.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी बारमाही करण्याच्या प्रयत्नांचा घेतलेला ...</a>: अग्रणी नदी बारमाही करण्याच्या प्रयत्नांचा घेतलेला आढावाvijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-64087800642221606972014-05-31T00:43:00.003-07:002014-05-31T00:43:47.787-07:00विट्यातील चिरवळ ओढा आणि विटा पालिकेचा कारभार. <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhO3UL0iN6eMJRMUReJOdJFjplHmpLPRtSOlpGzoFjC4y9NI4VEhLSzXsTdggwM5Pd4gK3SK4Nb98NEi_vxkmxWDFICQDmzx4vtS2ylWNrDZWUOQcKIwrTIDAyJFL9AceUuF1TR9qLHJcmf/s1600/Chirwal+Odha+&+Vita+Palika.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhO3UL0iN6eMJRMUReJOdJFjplHmpLPRtSOlpGzoFjC4y9NI4VEhLSzXsTdggwM5Pd4gK3SK4Nb98NEi_vxkmxWDFICQDmzx4vtS2ylWNrDZWUOQcKIwrTIDAyJFL9AceUuF1TR9qLHJcmf/s1600/Chirwal+Odha+&+Vita+Palika.JPG" height="340" width="640" /></a></div>
<span style="color: red;"><span style="font-size: large;">विट्यातील चिरवळ ओढा आणि विटा पालिकेचा कारभार. </span></span></div>
vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-34661036323872947392014-02-23T03:52:00.001-08:002014-02-23T03:52:00.188-08:00 एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली. यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी माणदेशातील नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा. आपला, पत्रकार विजय लाळे, फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5 मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578. एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली. यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी माणदेशातील नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा. आपला, पत्रकार विजय लाळे, फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5 मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578. Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,<a href="http://barmahi.blogspot.com/2014/02/blog-post_23.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,</a>: "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसा...<br /><br />
<h3 class="post-title entry-title" itemprop="name"><a href="http://barmahi.blogspot.in/2014/02/blog-post_23.html">एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,</a><br />
</h3><div class="post-header"><br />
</div><div dir="ltr" style="text-align: left;">"बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, <br />हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन <br />नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली. <br />यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी <br />माणदेशातील<br />
नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले <br />
प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. <br />
प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने <br />
आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा. <br />आपला,<br />पत्रकार विजय लाळे,<br /> फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5<br />मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578. </div>vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-61299196520868097992013-11-11T01:45:00.001-08:002013-11-11T01:45:07.057-08:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...<a href="http://barmahi.blogspot.com/2013/11/blog-post_11.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...</a>: आम्ही आहोत भगीरथाचे वारस = देशातला हा आणखी एका भगीरथाच्या वारसदाराची हि कहाणी … पहा आणि विचार करा… आपणही असे करू शकतो.… फक्त इच्छाशक्ती...vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-53058144338894027692013-10-08T00:25:00.002-07:002013-10-08T00:25:19.682-07:00कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiFWp11KYIbq6ltv6gWufQEgAzxuEd67rm3ESUujcPF8fHV7ITsHZvlWc3gEkqOPS7f_gmZtlFargNNSgPejJkEPuEKfcaeAofs78P-xfbPgFUQq5dFBwVxv3EXb8fYlKGBstOXRXUhh3Gn/s1600/full.png" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="358" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiFWp11KYIbq6ltv6gWufQEgAzxuEd67rm3ESUujcPF8fHV7ITsHZvlWc3gEkqOPS7f_gmZtlFargNNSgPejJkEPuEKfcaeAofs78P-xfbPgFUQq5dFBwVxv3EXb8fYlKGBstOXRXUhh3Gn/s640/full.png" width="640" /></a></div>
महाराष्ट्रात सध्य स्थितीत प्रकल्प निहाय पाणी वाटपाची बाब अडचणीची ठरत असल्याने राज्याने शोधलाय नवा पर्याय … …कृष्णा खोऱ्यातील आपल्या वाट्याचे पाणी वाचवण्यासाठी राज्य सरकार ते दुष्काळ प्रवण भीमा खोऱ्यात नेण्याची तयारी कृष्णा पाणी लवादासमोर दर्शविली आहे … <br />माणगंगा नदी ही भीमा नदीच्या खोऱ्यातीलच नदी आहे …. मग कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे … बारमाही माणगंगा पथकाची राज्य सरकारकडे मागणी। <br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiI_-6pynFRjYzfNUtoMuYWtu27E2s8RMmbFhMJ9K-FQg-duLb9RK0QWoi_3WrIABQs1R_HH8Ze4GQ09PN-DalVQcGgGutwdpWHU5CWCUqyvnPBIS9O3lLeFFaUO_kDMggi4AIouBAzOmxu/s1600/12.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="336" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiI_-6pynFRjYzfNUtoMuYWtu27E2s8RMmbFhMJ9K-FQg-duLb9RK0QWoi_3WrIABQs1R_HH8Ze4GQ09PN-DalVQcGgGutwdpWHU5CWCUqyvnPBIS9O3lLeFFaUO_kDMggi4AIouBAzOmxu/s640/12.JPG" width="640" /></a></div>
<br /></div>
vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-47792207253135718082013-10-03T01:05:00.001-07:002013-10-03T01:05:27.095-07:00SEMINAR CLIP = Barmahi Manganga<iframe allowfullscreen="" frameborder="0" height="344" src="//www.youtube.com/embed/iSkeiCYQIjQ" width="459"></iframe>vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-48900436429566833612013-10-03T01:02:00.001-07:002013-10-03T01:02:06.406-07:00SEMINAR CLIP = Barmahi Manganga<iframe allowfullscreen="" frameborder="0" height="344" src="//www.youtube.com/embed/iSkeiCYQIjQ" width="459"></iframe>vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-9040299032025150352013-08-07T02:05:00.004-07:002013-08-07T02:05:50.443-07:00दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="entry entry-content">
<h3 style="text-align: left;">
<span style="color: maroon;"><a href="http://magazine.evivek.com/wp-content/uploads/2013/08/Copy-of-02.jpg"><img alt="" class="alignright size-full wp-image-3352" height="200" src="http://magazine.evivek.com/wp-content/uploads/2013/08/Copy-of-02.jpg" title="Copy-of-02" width="200" /></a></span><img alt="Evivek.com" id="logo" src="http://magazine.evivek.com/wp-content/themes/forester/images/evivek_logo.jpg" /></h3>
<h1 class="entry-title">
दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश</h1>
<h3 style="text-align: left;">
<span style="color: maroon;"><span style="color: #003366;">****विजय लाळे ******</span></span></h3>
<div align="center" style="text-align: left;">
<span style="color: maroon;">वाई-महाबळेश्वरला
जोरदार पाऊस, कराड-पाटणात संततधार, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातली अनेक
गावे पाण्याखाली,पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, कोयनेसह धोम, राधानगरी,
नीरा देवधर, भाटघर धरणे भरली, सांगली जिल्ह्यात पुरामुळे अनेक गावांचा
संपर्क तुटला… सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण
महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे. मात्र कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून
ओळखला जाणारा माणदेश प्रांत अद्यापही पुरेशा पावसासाठी तरसला आहे. सातारा,
सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्याच्या सीमावर्ती असलेल्या या भागात
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या चारा छावण्या अजूनही सुरू आहेत,
गावोगावी फिरणारे टँकर्स अद्यापही पिण्याचे पाणी घेऊन धावत आहेत. वळवाच्या
आणि जून महिन्याच्या मध्यावर झालेल्या थोडयाफार पावसाने शेतात पेरण्या
झाल्या. परंतु त्यानंतर महिनाभर केवळ ढगाळ, तर कधी ढगाळलेल्या वातावरणात
पडणाऱ्या पावसाच्या चार-दोन थेंबांवरच पावसाचे चक्र थांबले आहे. ऐन
पावसाळयात पडणाऱ्या थोडयाफार पावसाने इथला निसर्ग हिरवाळला आहे हे खरे
असले, तरी आता मोठे पाऊस झालेच नाहीत तर? सलग चौथ्या वर्षाचा खरीपही मातीत
जाणार की काय? अशा प्रश्नाने माणदेशी माणसाच्या पोटात गोळा येत आहे.
वर्षानुवर्षे दुष्काळाचा कलंक माथी घेऊन जगणारी इथली माणसे, या भागात
जन्माला येणे हे जणू आपले पूर्वजन्मीचे पाप आहे, अशा समजात जगत असलेले इथले
लोक आणि हा माणदेशी टापू. असे का झाले? दुष्काळाचे आणि इथल्या माणसांचे
नाते तरी काय आहे? कधीपासूनचा आहे हा दुष्काळाचा कलंक? याचा नेमका आढावा
घेण्याचा हा एक प्रयत्न. . .</span></div>
<div style="text-align: left;">
<strong>”त्ये</strong>ची अशी कथा सांगत्येत
मास्तर, का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं.
हितल्या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन् एकदम पाऊस आला, जोरकस आला.
सगळया अन्नात पानी पानी झालं, तवा रामाला आला राग, त्येनं एक बाण मारून
पावसाला पार बालेघाटात पिटाळला. तवाधरनं जो ह्या मानदेशात पाऊस नाय, तो
आजपातूर. बगा तुमी, पावसाळयात आपल्या टकुऱ्यावरनं काळं काळं ढग जात्यात…
जात्यात अन् पडत्यात ते बालेघाटातच.”</div>
<div style="text-align: left;">
व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ या
कादंबरीतला रामा बनगर, कथानायक असणाऱ्या मास्तरला जणू माणदेशाच्या
दुष्काळाचं जणू इंगितच सांगतो.1940च्या दशकातली ही कादंबरी, परंतु यातलं
वर्णन आजच्या माणदेशालाही तंतोतंत लागू पडतं. माणदेश हा सातारा, सांगली आणि
सोलापूर जिल्ह्यातील मधला प्रदेश. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या
पर्जन्यछायेचा हा भाग. यात सांगली जिल्ह्यातले खानापूर, आटपाडी, जत,
कवठेमहांकाळ हे तालुके, सोलापूर जिल्ह्यातले सांगोला आणि मंगळवेढा, तर
सातारा जिल्ह्यातले माण-म्हसवड, खटाव या तालुक्यांचा समावेश होतो.</div>
<div style="text-align: left;">
कृष्णेसारखी सर्वात मोठी नदी केवळ 80 मैलावर
असताना हा भाग पाण्यापासून हजारो, लाखो वर्षांपासून वंचित आहे. पाण्याला
मराठीत ‘जीवन’ असा प्रतिशब्द आहे, तो माणदेशी जगणे भोगणाऱ्याला सर्वार्थाने
सहज समजतो. या भागात पाऊस कमी, ओढे, नाले नद्यांचे प्रमाणही कमी. या भागात
माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तीनच मोठया नद्या आहेत. माणगंगा ही सर्वात
मोठी नदी 180 किलोमीटर लांबीची. येरळा 60 किलोमीटर, तर अग्रणी 40-45
किलोमीटर लांबीची. या भागातले गेल्या 100 वर्षातले वार्षिक सरासरी पाऊसमान
जरी पाहिले तरी 550 ते 600 मिलिमीटरपेक्षा ते कधीच जास्त नव्हते आणि नाही.
त्यामुळे पावसाचे पाणी अडवणे आणि जिरवणे यापेक्षा जिथे पाणी आहे, त्या
भागातून पाणी आणणे हा एकमेव उपाय उपलब्ध आहे.</div>
<div style="text-align: left;">
माणदेशाच्या दुष्काळाच्या इतिहासाचा धांडोळा
घ्यायचे ठरवले तर तो पार रामायण-महाभारतकाळापर्यंत घेता येईल. मात्र
दुष्काळाच्या ज्ञात आणि नोंदीत असलेला इतिहास इ.स. 941पासून सुरू होतो. सलग
आठ वर्षे हा दुष्काळ पडला होता. सबंध भारतवर्षात प्रसिध्द पावलेला,
त्यानंतरचा 1396 ते 1407 या काळातला दुर्गादेवाचा दुष्काळ. माणदेशातल्या
सर्व प्रांतांसह, गुराढोरांनाही त्या दुष्काळाची प्रचंड मोठी झळ बसली.
त्यानंतर 1458 ते 1460 या काळात परत दुष्काळ पडला. या वेळी माणदेशातील
मंगळवेढा प्रांतात झालेल्या एका घटनेची नोंद इतिहासात आहे. दामाजीपंत
नावाचे विठ्ठलभक्त संत बिदरच्या बादशहाच्या पदरी अंमलदार म्हणून नोकरीत
होते. मंगळवेढे त्या वेळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जात होते. त्या वेळी
गोदामात प्रचंड धान्य होते. दुष्काळात अन्न-अन्न करून मरणाऱ्या
गोरगरिबांची दशा दामाजीपंतांना पाहवली नाही. त्यांनी बादशहाच्या परोक्ष
धान्याची कोठारे गोरगरिबांना खुली केली.</div>
<div style="text-align: left;">
पुढे 1791 ते 1792 या काळात पुन्हा दुष्काळ
पडला. ‘कवटी दुष्काळ’ या नावाने हा दुष्काळ ओळखला गेला. याच दुष्काळातून
बेरोजगार लोकांना आणि शेतमजुरांना दुष्काळी कामे देऊन मोबदल्यात धान्य अगर
गरजेच्या वस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. 1876 ते 1878 या त्यानंतरच्या
काळातल्या दुष्काळात माणदेशात पहिल्यांदा जनावरांच्या छावण्या सुरू करण्यात
आल्या. पिंगळी, नेर, म्हसवड, तसेच सांगोला भागात शेकडो जनावरे मृत्युमुखी
पडल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. या काळात गोंदवले येथे गोंदवलेकर
महाराजांनी माणसांसाठी अन्नछत्र आणि जनावरांसाठी वैरण छावणी सुरू केली.</div>
<div style="text-align: left;">
<a href="http://magazine.evivek.com/wp-content/uploads/2013/08/Copy-.jpg"><img alt="" class="alignleft size-full wp-image-3353" height="200" src="http://magazine.evivek.com/wp-content/uploads/2013/08/Copy-.jpg" title="Copy-" width="300" /></a>त्याच
काळात ब्रिटिश अमदानीत राणी व्हिक्टोरियाने पिंगळी नदीवर पिंगळी तलाव आणि
माणगंगा नदीपात्रात राजेवाडी तलाव (यालाच म्हसवड तलाव असे शासन दप्तरी नाव
आहे) दुष्काळी कामातून बांधला, ज्याद्वारे लोकांच्या हाताला काम मिळाले,
रोजगार मिळाला. त्यानंतर 1937मध्ये आटपाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केवळ
दुष्काळ आहे आणि तरीसुध्दा तत्कालीन इतर राज्यपध्दतीनुसार या भागात
दुप्पट-तिप्पट शेतसारा आकारला जातो, म्हणून औंध सरकारविरुध्द मोर्चा काढला
होता. त्या वेळी चार हजार शेतकऱ्यांनी आटपाडी ते औंध हे जवळपास 90
किलोमीटरचे अंतर पायी चालत लाँग मार्च केला. पुढच्या काळातील राजकारणावर
याच मोर्चाचा परिणाम झाला. 1937 साली औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी
यांनी वयाच्या 73व्या वर्षी मागणे मान्य झाल्याचे सांगत इथून पुढे प्रजा
परिषदेच्या रूपाने जनताच संस्थानचा सारा कारभार चालवेल, अशी घोषणा केली.
त्यामुळे आटपाडीकरांना प्रत्यक्ष भारत स्वतंत्र होण्यापूर्वी दहा वर्षे
आधीच स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतरच्या काळातही दुष्काळाने माणदेशाची
पाठ सोडल्याचे दिसत नाही. 1960-62 या काळात एकीकडे महाराष्ट्र राज्य
स्वतंत्र होत होते, त्या वेळीही माणदेशातले लोक पाण्यासाठी टाहो फोडत होते.</div>
<div style="text-align: left;">
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही पश्चिम
महाराष्ट्रात वसंतरावदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, अगदी
पार शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत कर्तबगार राजकारण्यांची एकेक पिढी
पुढे सरकत आहे. परंतु सुजलाम् सुफलाम् समजल्या जाणाऱ्या याच पश्चिम
महाराष्ट्राच्या सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील हा माणदेश टापू
अश्वत्थाम्याप्रमाणे हजारो वर्षांची दुष्काळाची आपली भळभळती जखम भाळी घेऊन
आला दिवस ढकलत आहे.</div>
<div style="text-align: left;">
पुढे 1972च्या दुष्काळात या भागात प्यायला
पाणी होते, परंतु खायला अन्न नव्हते. टेंभ्याच्या दिव्यावर हळकुंड भाजून
खायचे. हुलग्याचे माडगे खाऊन इथल्या लोकांनी बराच काळ व्यतित केल्याचे इथले
वृध्द सांगतात. एकदा पंतप्रधान पंडित नेहरू दुष्काळ पाहण्यासाठी म्हसवडला
आले असता, ”आम्हाला भाकरी मिळत नाही, माडगे खाऊन जगावे लागते” असे इथल्या
लोकांनी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी ”मलासुध्दा माडगे द्या” अशी
मागणी केली. तेव्हा सरकारी बाबूंनी नेहरूंना माडगे दिले. पण इथले लोक जसे
नुसते मीठ घातलेले माडगे खात होते, तसे न देता गूळ, तूप, वेलदोडा आणि सुका
मेवा घातलेले माडगे दिले. त्यावर, ”अरे, असे इतके पौष्टिक पदार्थ तर
आम्हालाही मिळत नाहीत अणि तुम्ही दररोज खाता” असे म्हणत नेहरूंनी इथल्या
जनतेचे कौतुकच केले. परिणामी दुष्काळाचे गांभीर्यच निघून गेले आणि वास्तव
समोर आलेच नाही, असे इथले जुने जाणकार लोक आजही सांगतात.</div>
<div style="text-align: left;">
त्यानंतर 1983-84मध्ये दुष्काळ पडला. त्या
वेळी आटपाडीत बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी परिषद झाली होती.
त्यात भीमेचे पाणी आटपाडीला देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर
1992-93च्या दुष्काळात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे आटपाडीत आले असता
त्यांना काही पत्रकारांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीव जागृती
विचार मंचाच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर मार्ग काढण्याची विनंती केली.
त्यानंतरच आटपाडीसह तेरा दुष्काळी तालुक्यांची पाणी संघर्ष चळवळ सुरू झाली.
एकेक तालुके वाढत गेले. चळवळ व्यापक बनली. आता या वर्षी या चळवळीला दोन
दशके पूर्ण होतील. माणदेशातल्या दुष्काळी भागाला टेंभू, जिहे-काठापूर,
उरमोडी या आणि अन्य योजनांचे पाणी मिळावे, यासाठी क्रांतिवीर
नागनाथअण्णांचे उभे आयुष्य खर्ची पडले. परंतु या योजनांचे पाणी काही आले
नाही. शासन पातळीवरही अनेक घोषणा होतात. अनेक जण या भागाला वेगवेगळया
योजनांचे पाणी मिळवून देण्याचे प्रयत्न करतात. पुढे 2003-04च्या दुष्काळात
राज्यपाल महम्मद फजल आणि जॉर्ज फर्नांडिस यांनीही आटपाडीच्या दुष्काळाची
पाहणी केली. पण माणदेशासह आटपाडीकरांच्या नशिबात पाणी काही आलेले नाही.</div>
<div style="text-align: left;">
माणदेशाचा संपूर्ण इतिहास दुष्काळाच्या
पानांनीच भरलेला आहे आणि म्हणूनच व्यंकटेशतात्यांच्या बनगरवाडीतल्या सगळया
घटना केवळ काल्पनिक म्हणताच येणार नाहीत. हजारो वर्षांपासून आपला भाग सोडून
आपण आणि आपल्या मेंढया घेऊन पावसाच्या प्रदेशात वर्षातले आठ-आठ महिने
जगायला जाणारे माणदेशी मेंढपाळ काय, किंवा मुंबईत गोदी कामगार म्हणून किंवा
वसई भागात गवंडयाच्या हाताखाली पडेल ते काम करण्यासाठी पोटापाण्यानिमित्त
जाणारे लोक काय, किंवा नोकरी-धंद्यासाठी आपला मुलूख सोडून शहरात जाऊन
स्थायिक झालेले मूळचे माणदेशवासीय काय, हे केवळ माणदेशातल्या दुष्काळाचेच
एक प्रकारचे बळी नाहीत का? शिवाय दुष्काळ हेच देशभरात विखुरलेल्या
सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या स्थलांतरामागचे एकमेव कारण आहे, हे कसे
विसरून चालेल?</div>
<div align="right" style="text-align: left;">
<span style="color: red;"><strong> </strong><strong>8805008957</strong></span></div>
</div>
</div>
vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-59144338119820997552013-07-08T03:43:00.001-07:002013-07-08T03:43:22.188-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): आपली " बारमाही माणगंगा "… आता मुंबईतील " साप्ताहि...<a href="http://barmahi.blogspot.com/2013/07/blog-post_8.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): आपली " बारमाही माणगंगा "… आता मुंबईतील " साप्ताहि...</a>: आपली " बारमाही माणगंगा "… आता मुंबईतील " साप्ताहिक विवेक " मध्ये…. साप्ताहिक विवेक च्या ताज्या अंकात (दि.१४ जुलै ...vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-58562388743247008192013-07-08T03:40:00.001-07:002013-07-08T03:40:49.227-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): आपली " बारमाही माणगंगा "… आता मुंबईतील " साप्ताहि...<a href="http://barmahi.blogspot.com/2013/07/blog-post_8.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): आपली " बारमाही माणगंगा "… आता मुंबईतील " साप्ताहि...</a>: आपली " बारमाही माणगंगा "… आता मुंबईतील " साप्ताहिक विवेक " मध्ये…. साप्ताहिक विवेक च्या ताज्या अंकात (दि.१४ जुलै ...vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-83646819057228014702013-06-19T00:07:00.001-07:002013-06-19T00:07:01.956-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): बारमाही माणगंगा मोहिमेला सुरुवात<a href="http://barmahi.blogspot.com/2013/06/blog-post_19.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): बारमाही माणगंगा मोहिमेला सुरुवात</a>: बारमाही माणगंगा मोहिमेला सुरुवातvijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-34165450360377488542013-06-16T22:45:00.001-07:002013-06-16T22:45:52.764-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): Krishna-Manganga River Link Project Delayed<a href="http://barmahi.blogspot.com/2013/06/krishna-manganga-river-link-project.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): Krishna-Manganga River Link Project Delayed</a>: कृष्णा - माणगंगा नदीजोड प्रकल्प रखडलाvijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-80061283803445827712013-06-14T03:53:00.001-07:002013-06-14T03:53:38.451-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): ज्याचा त्याचा दुष्काळ !<a href="http://barmahi.blogspot.com/2013/06/blog-post_4632.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): ज्याचा त्याचा दुष्काळ !</a>: ज्याचा त्याचा दुष्काळ ! महाराष्ट्र हे अवघ्या देशाला पाणलोट क्षेत्राचे धडे देणारं राज्य, पण याच राज्याला स्वतंत्र जलसंधारणाचं बजेट नाही....vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-25143259365832060752013-06-13T02:13:00.001-07:002013-06-13T02:13:04.144-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अभ्यासकांनी सुचवले आहेत अनेक उपाय<a href="http://barmahi.blogspot.com/2013/06/blog-post_13.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अभ्यासकांनी सुचवले आहेत अनेक उपाय</a>: कोकणातील पाणी माणदेशात आणणे शक्य : अभ्यासकांनी सुचवले आहेत अनेक उपायvijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-33253675621063477102013-06-13T02:12:00.001-07:002013-06-13T02:12:15.285-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अभ्यासकांनी सुचवले आहेत अनेक उपाय<a href="http://barmahi.blogspot.com/2013/06/blog-post_13.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अभ्यासकांनी सुचवले आहेत अनेक उपाय</a>: कोकणातील पाणी माणदेशात आणणे शक्य : अभ्यासकांनी सुचवले आहेत अनेक उपायvijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-30924569931718388352013-06-07T00:18:00.001-07:002013-06-07T00:18:44.749-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): माणगंगेसाठी माणदेशात आस्था हवी<a href="http://barmahi.blogspot.com/2013/06/blog-post_7.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): माणगंगेसाठी माणदेशात आस्था हवी</a>: * माणगंगेसाठी माणदेशात आस्था हवी * यावर्षी कृष्णेचे पाणी म्हैसाळ योजने द्वारे जत तालुक्यातल्या कोरडा नदीतून माणगंगा नदीत सोडण्यात आले...vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-59516709964877996092013-06-05T23:11:00.001-07:002013-06-05T23:11:12.349-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): बारमाही माणगंगेला खंडित माणदेशाचे आव्हान !<a href="http://barmahi.blogspot.com/2013/06/blog-post_5.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): बारमाही माणगंगेला खंडित माणदेशाचे आव्हान !</a>: बारमाही माणगंगेला खंडित माणदेशाचे आव्हान !vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-3421620834097807162013-05-30T21:46:00.001-07:002013-05-30T21:46:34.007-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): माई माणगंगेची ओटी खरंच पाण्याने भरेल ?<a href="http://barmahi.blogspot.com/2013/05/blog-post_1156.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): माई माणगंगेची ओटी खरंच पाण्याने भरेल ?</a>: माई माणगंगेची ओटी खरंच पाण्याने भरेल ?vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-83660102713239010842013-05-23T00:34:00.003-07:002013-05-23T00:35:45.892-07:00दोन ओढ्यांचे प्राथमिक सर्वेक्षण सुरु : चिरवळ आणि लेन्डूर ओढे dt. 23/05/2013… <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgeUsPEk0ugHhQW87yp9omymb8P_WWigo0jY1aYTcVknkCPnEeJsg_PqlIn1_OwUW7lmkkdgMwFmOz_gdFAdo6TSPJSJB1PIlrka9ZJBMPcp-dW7v27WrO6XbygolndkBL_ycjjT4oA-vHf/s1600/Vita.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgeUsPEk0ugHhQW87yp9omymb8P_WWigo0jY1aYTcVknkCPnEeJsg_PqlIn1_OwUW7lmkkdgMwFmOz_gdFAdo6TSPJSJB1PIlrka9ZJBMPcp-dW7v27WrO6XbygolndkBL_ycjjT4oA-vHf/s640/Vita.jpg" width="476" /></a></div>
दोन ओढ्यांचे प्राथमिक सर्वेक्षण सुरु : चिरवळ आणि लेन्डूर ओढे dt. 23/05/2013… </div>
vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-4083603598783524422013-05-22T00:08:00.001-07:002013-05-22T00:08:20.390-07:00अतिक्रमणे काढताना कोणाचीही गय करणार नाही : वैभव पाटील dt. 22 may 2013<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitR0HowrUk80xTHlhtV2sQqAKw99lko5eWCWaCGLnCdbZ02Yritp_fhV-c0g8LyvlAGCPtea6fQdB1RfV-NORjTV5YoIQRoH2vTkyhuxv-0AgHe8D5_C1QNir24sbGVGyF7sfIpXpmt05H/s1600/1222.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitR0HowrUk80xTHlhtV2sQqAKw99lko5eWCWaCGLnCdbZ02Yritp_fhV-c0g8LyvlAGCPtea6fQdB1RfV-NORjTV5YoIQRoH2vTkyhuxv-0AgHe8D5_C1QNir24sbGVGyF7sfIpXpmt05H/s640/1222.JPG" width="482" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
अतिक्रमणे काढताना कोणाचीही गय करणार नाही : वैभव पाटील </div>
</div>
vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-75085229125870857462013-05-20T23:31:00.001-07:002013-05-20T23:33:24.054-07:00विट्यातील चार ओढे पावसाळ्यात वाहणार dt.21 may 2013<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjllGRFlq7QkjLVI9t5v8T7Jt1Wu04jWp1IxJtCPcR98RhOaQEjCXfJ3bRIxXmylv3H9BgGGdOSXaxRvHBTkUZkR11eJwoAUSGd5tYm8n-jjegh1VXBz2P-8xwwzJquLPPZelsbukhrpvT9/s1600/12.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="511" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjllGRFlq7QkjLVI9t5v8T7Jt1Wu04jWp1IxJtCPcR98RhOaQEjCXfJ3bRIxXmylv3H9BgGGdOSXaxRvHBTkUZkR11eJwoAUSGd5tYm8n-jjegh1VXBz2P-8xwwzJquLPPZelsbukhrpvT9/s640/12.JPG" width="640" /></a></div>
विट्यातील चार ओढे पावसाळ्यात वाहणार …। विटा पालिकेचा प्रस्ताव . </div>
vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-76459755014410965062013-05-19T22:15:00.001-07:002013-05-19T22:15:45.032-07:00Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): " बारमाही माणगंगा " साठी 28 मे 2013 रोजी दहिवडीत ब...मित्रानो, बारमाही माणगंगा या ब्लॉग चे तर तमाम माणदेश वासीयांनी मनापासून कौतुक केले. आपले मानले, एवढेच नव्हे तर बारमाही माणगंगा या ब्लॉग ला A B P माझा या न्यूज च्यानेल ने विशेष उल्लेखनीय म्हणून पुरस्कारही दिला… हा ब्लॉग आपल्याहि पसंतीला नक्कीच उतरेल अशी आशा आहे. तरी आपल्या सुचना, अभिप्राय आणि मतांचे जरूर स्वागत आहे. थेट बिनधास्त COMMENT मध्ये लिहा… अथवा vijaylale0@gmail.com वर मेसेज पाठवा. <br />
<a href="http://barmahi.blogspot.com/2013/05/28-2013-dt-20-2013.html?spref=bl">Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): " बारमाही माणगंगा " साठी 28 मे 2013 रोजी दहिवडीत ब...</a>: " बारमाही माणगंगा " साठी 28 मे 2013 रोजी दहिवडीत बैठक : दि.20 मे 2013vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8274136257834740858.post-24986223595654354082013-04-06T04:31:00.002-07:002013-04-06T04:31:29.303-07:00सोलापूर जिल्ह्यातील बी बी दारफळ गाव<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<h5 class="uiStreamMessage userContentWrapper" data-ft="{"type":1,"tn":"K"}">
<span class="messageBody" data-ft="{"type":3}"><span class="userContent">सोलापूर
जिल्ह्यातील बी बी दारफळ गावात लोकमंगल साखर कारखान्याच्या वतीने ८ किलो
मीटर चा ओढा पुनर्ज्जीवीत केला आहे. त्या ओढ्यावर प्रत्येक ५०० मीटरवर
सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहेत. केवळ १० कोटी रुपयात हे काम शासनाच्या
मदतीशिवाय लोक सहभागातून होत आहे. याबाबत ABP माझा चा हा रिपोर्ट
पाहण्यासाठी इथे क्लिक करा… <br /> <a href="http://youtu.be/me9qu3PsAzc" rel="nofollow nofollow" target="_blank">http://youtu.be/me9qu3PsAzc</a> & <a href="http://barmahi.blogspot.in/" rel="nofollow nofollow" target="_blank">http://barmahi.blogspot.in/</a></span></span></h5>
</div>
vijay Lalehttp://www.blogger.com/profile/07854917548809036636noreply@blogger.com0